MPSC Combine Pre पेपर 127
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Pre पेपर 127
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine Pre पेपर 127
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsखालील दोनपैकी कोणते एक वाक्य बाओरबर आहे ?
अ) शेती क्षेत्रातील खूप गर्दीमुळे / अधिकच्या अवलंबनामुळे छुपी बेरोजगारी पाहावयास मिळते
ब) गेल्या काही दशकात औद्योगिक क्षेत्रातील बेरोजगारी कमी झालेली आढळतेCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsभारतीय दारिद्र्याचा अंदाज आतापर्यंत _____यांनी वर्तविलेले आहेत
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsश्रमिकांची ‘शून्य सीमांत उत्पादकता’ म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsदारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही हे पुढीलपैकी कोणाचे मत आहे
अ) स्वामी विवेकानंद ब) सोनिया गांधी क) एम.एस. स्वामिनाथन ड) डॉ.व्ही.एम.दांडेकरCorrect
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsतेंडुलकर समितीच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखालील जीवन जगतात
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsभारतातील उच्च जननदरास खालीलपैकी कोणते दोन सामाजिक घटक जबाबदार आहे ?
अ) गरिबी ब) लग्नाच्या वेळी कमी असणारे वय क) शेतीचे प्राबल्य ड) धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धाCorrect
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsलोकसंख्येची घनता कशाप्रकारे मोजली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsलोकसंख्या संक्रमण सिद्धांता अनुसार खालील विधाने विचारात घ्या
अ) पहिल्या अवस्थेत अर्थव्यवस्था प्राचीन आणि मागासलेली असते
ब) दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्येची वृद्धी जलद होते
क) तिसऱ्या अवस्थेत शहरीकरण आणि आद्योगिकरण जलद होते
ड) १९२१ नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केला
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsलोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यांमध्ये _____
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsभारतातील कोणत्या नामांकित लोकसंख्याविषयक तज्ञाने अतिशय परखडपणे असे मत मांडले आहे कि कुटुंब – नियोजनाविषयी मतभेद व्यक्त करणे सोपे आहे परंतु या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अनेक प्रकारच्या अडथळ्यांनी युक्त आहे
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points२०११ च्या जनगननेनुसार भारताची लोकसंख्या होती
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsसन २००१ ते २०११ या दरम्यान भारतातील लोकसंख्येचा वृद्धिदर दर हजारी खालीलपैकी किती होता
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsलोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यावर
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या निधीच्या , ‘जागतिक लोकसंख्या अहवाल २०११ नुसार ‘भारताची लोकसंख्या २०२५ मध्ये ____इतकी होईल जेणेकरून चीनच्या १. ३९ अब्ज लोकसंख्येच्या पुढे जाऊन जगातील लोकसंख्येच्या बाबतीत तो सर्वात मोठा देश ठरेल
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsएका कुटुंबात दोनच मुले असावीत असे राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण केव्हा जाहीर झाले
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsराष्ट्रीय लोकसंख्या धोरण २००० ची उद्दिष्टे आहेत
अ) माता मृत्यू दर प्रति लाख जन्मास १०० पेक्षा खाली आणणे
ब) सर्वर्त्रिक लसीकरण
क) बाळ मृत्यू दर प्रति हजार जन्मास २० पेक्षा खाली आणणेCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 points२०११ च्या जंगणने प्रमाणे भारताची एकूण लोकसंख्या खालीलपैकी किती आहे
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) पत पत्रे हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहे.
ब) व्यापारी बँकाच्या चालू खाते ठेवी आणि बचत खाते ठेवी यामध्ये काहीही फरक नाही
क) देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो
वरीलपैकी कोणते विधान असत्य आहेCorrect
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsहुगळी नदी ______नदीची वितरिका आहे
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsभारतातील पहिले जलविद्युत केंद्र ‘शिवसमुद्रम’ ______या नदीवर आहे
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsभारताचा _____हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsचिल्का सरोवर कोठे वसलेले आहे
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबायतच्या आखातास मिळते ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsभारतातील नद्यांच्या त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा
अ) महानदी ब) गोदावरी क) कृष्णा ड) नर्मदाCorrect
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लिहा
अ) वर्धा ब) कोयना क) उल्हास ड) सावित्रीCorrect
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsउत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsउत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा कोऱ्यांचा क्रम बरोबर आहे
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsकोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुजप्रदेश म्हणून ओळखला जातो
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsनर्मदा व महानदीमध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहे ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsटाटा आर्यन अँड स्टील कंपनी (जमशेट पूर) कोणत्या नदीवर आहे
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsदक्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात ____जमातीचे लोक राहतात
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जनगणना २०११ नुसार सर्वात कमी बाल – लिंगगुणोत्तर होते ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करा :
अ) सिंधुदुर्ग आणि गडचिरोली जिल्ह्याची रस्त्यांची लांबी प्रति एक लाख लोकसंख्येमागे सर्वात अधिक आहे .
ब) नाशिक आणि सातारा जिल्ह्यांची रस्त्यांची घनता प्रति १०० चौरस किलोमीटर सर्वात अधिक आहे
वरील कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालील विधाने पहा :
अ) महाराष्ट्रामध्ये मराठी, हिंदी व उर्दू भाषा बोलणाऱ्या टक्केवारी क्रमांक प्रथम, द्वितीय व तृतीय आहेत
ब) तसेच गुजराती , तेलगू, कन्नड आणि सिंधी भाषा बोलणाऱ्या लोकांची एकूण टक्केवारी हि उर्दू भाषा बोलणाऱ्या लोकांच्या टक्केवारीपेक्षा कमी आहेCorrect
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करा
अ) भारताच्या एकूण रस्त्यांच्या लांबीची सर्वार्धिक टक्केवारी (१२. ७८%) उत्तर प्रदेश मध्ये असून त्या खालोखाल अनुक्रमे महाराष्ट्र व राजस्थान ह्यांच्या क्रमांक लागतो
ब) डांबरी रस्त्यांचे प्रति १०० चौ.कि.मी लांबीचे जाळे हे गोवा राज्यात सर्वात जास्त असून (२०३. ५४) त्या खालोखाल केरळ व पंजाब राज्याचा क्रमांक लागतोCorrect
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsपुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) सन २०११ च्या जंगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ४५.२% लोकसंख्या नागरी भागात राहते
ब) सन २००१ मध्ये हे प्रमाण ४२. ४% होतेCorrect
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsसिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे कारण
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी कोणते घटक वय रचनेवर पारुणाम करतात
अ) जन्मदर ब) मृत्युदर क) लोकसंख्येने आकारमान ड) स्थलांतरCorrect
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsमहाराष्ट्रात लिंगगुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points२००१ च्या शिरगणतीनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsमद्रासमध्ये बी.ए. करता अभ्यास करणारी ती पहिली हिंदू विधवा होती लोक तिला वाळीत टाकण्याची धमकी देत. तिला रस्त्यात छळत १९११ मध्ये तिने बी.ए पूर्ण केले ती जरी ख्रिच्चन झाली तरी तिला आस्थेने म्हणत ती कोण ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsसतीप्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला गेला. त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजा राममोहन रॉय आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची सही होती ?
अ) बाळशास्त्र ब) जगन्नाथ शंकरशेठ क) पंडिता रमाबाई ड) वि.रा.शिंदेCorrect
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsपुढील विधाने वाचून त्यात कोणत्या संघटनेचे वर्णन केले आहे ते ओळखा
अ) १८७५ पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत असे.
ब) त्यांनी पुण्यात ‘सुशिक्षण गृह’ सुरु केले
क) विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तुत्व स्पर्धा आयोजित केल्या जात
ड) १८७३ पासून हिच्या कार्याला सुरवात झालीCorrect
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsहिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे (भारत)दोन डोळे’ अशी उपमा कोणी दिली
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsखालील पैकी कोणत्या सुधारणांवर महाराष्ट्रात इ.स १८४९ मध्ये स्थापना झालेल्या ‘परमहंस मंडळी’ चा भर होता
अ) जातिबंधने ब) विधवा पुनर्विवाह क) स्त्री शिक्षण ड) मूर्तिपूजा बंदी
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsब्राह्यो समाज (काही सदस्यांच्या आमूलार्ग सुधारणांच्या पाठपुराव्यामुळे) १८६६ मध्ये दोन भागात विभागला गेला. ते दोन भाग होते
अ) देवेंद्रनाथ टागोरांचा ब्राह्यो समाज ऑफ इंडिया ब) केशवचंद्र सेन यांचा आदी ब्राह्यो समाज
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsमानवजातीसाठी एक धर्म एक जात एक ईश्वर हि घोषणा कोणती दिली
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsराजा राममोहन रॉय यांनी सती पद्धती विरुद्ध जो लढा दिला . त्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक अशी प्रशंसा कोणी केली
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsसर सय्यद अहमद खान यांनी ____
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsब्राह्यो समाजाची स्थापना कोणी केली
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents