राज्यशास्त्र सराव पेपर 385
राज्यशास्त्र सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
राज्यशास्त्र सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 385
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
राज्यशास्त्र सराव पेपर 385
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1 1. Question 1
1 pointsएखादया नागरिकाचे नागरिकत्व सरकार कोणत्या कारणामुळे रद्द करु शकते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2 2. Question 2
1 pointsनागरिकत्व खालीलपैकी कोणत्या प्रकाराने प्राप्त केले जाऊ शकते ?
1) जन्माने 2) विनंतीने 3) नोंदणीने 4) वंशाने- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3 3. Question 3
1 pointsखालीलपैकी कोणत्या देशामध्ये दुहेरी नागरिकत्वाची तरतुद आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4 4. Question 4
1 pointsCitizenship Act 1955 मध्ये आतापर्यंत किती वेळा सुधारणा करण्यात आली आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5 5. Question 5
1 pointsभारतात राहणारा विदेशी नागरिक हक्क सांगु शकत नाही ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6 6. Question 6
1 pointsनॅशनल एच. आर. कमिशन विरुद्ध स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश (1964) केस जी ‘चकमा केस’ नावाने ओळखली जाते. कोणत्या विषयाशी संबंधीत आहे एक निवाडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7 7. Question 7
1 pointsघटनासभेने भारताची पहिली अंतरिम संसद म्हणून कधीपर्यंत कार्य केले.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8 8. Question 8
1 pointsघटनासभेत एकूण किती महिला सदस्य होत्या.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9 9. Question 9
1 pointsघटनासभेसाठी झालेल्या निवडणुकात काँग्रेस आणि मुस्लिम लीगला अनुक्रमे किती जागा मिळाल्या होत्या.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10 10. Question 10
1 pointsमसुदा समितीच्या सदस्यांमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश नव्हता ?
अ) एन.गोपालस्वामी अयंगार
ब) टी. टी. कृष्णमचारी
क) सय्यद मोहमद सादुल्ला
ड) एन. माधवराव
इ) के. टी. शाह- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11 11. Question 11
1 points२६ नोव्हेंबर १९४९ रोजी म्हणजे भारताची राज्यघटना स्वीकृत झाली त्या दिवशी एकूण किती सदस्य उपस्थित होते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12 12. Question 12
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) १९३४ साली एम. एन. रॉय यांनी सर्वप्रथम भारतासाठी एक घटनासभा असावी अशी मागणी केली.
ब) शेवटी क्रिप्स मिशन मधील तरतुदीनुसार भारताची घटनासभा अस्तित्वात आली.
क)घटनासभेची एकूण सदस्य संख्या ३८९ एवढी होती.
(ड) घटनासभेच्या एकूण सदस्यापैकी २९६ सदस्य ब्रिटिश भारतातून होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13 13. Question 13
1 pointsघटनासभेचा एक सदस्य साधारणपणे किती लोकांचे प्रतिनिधित्व करित होता.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14 14. Question 14
1 pointsसंविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15 15. Question 15
1 points१९४७ च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाल या कायद्याच्या संदर्भात कोते विधान बरोबर नाही ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16 16. Question 16
1 points‘भारत हे संघराज्य आहे’ यास खालीलपैकी कोणते तत्त्व आधार देत नाही ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17 17. Question 17
1 pointsकोणत्या समित्यांमध्ये डॉ.बी.आर.आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले ?
अ) मूलभूत अधिकार समिती ब) अल्पसंख्यांक उपसमिती क) सल्लागार समिती ड) राज्ये समिती- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18 18. Question 18
1 pointsसंविधान सभे बाबत खलीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
अ) ती प्रौढ मताधिकारवर आधारित नव्हती ब) ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती
क) ब्रिटिश भारतास २९२ जागा देण्यात आल्या होत्या ड) ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असावं- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19 19. Question 19
1 pointsदोन विधाने पैकी कोणते चुकीचे आहे?
अ) घटनासमिती नंतर विधान समिती बनली जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या हंगामी संसदेत झाले
बी) ज्या दिवशी साह्य होत त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती जो एक शकुन मानला गेला.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20 20. Question 20
1 pointsखालील विधाने विचारात घ्या :
अ) ब्रटीश घटना हि अलिखित आहे.
ब) ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे.
क) ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21 21. Question 21
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या ‘मूलभूत चौकटीच्या’ तत्वातून _______व्यक्त होते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22 22. Question 22
1 pointsभारतीय निधर्मीपणाला एक ‘मोझेक’ फ्रेम का म्हटले आहे?
अ) कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मानाने व स्वातंत्र्याने राहतात
ब) कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्रे संस्कृतीचा घटक होतात
क) सामान्य माणसाला ते एकत्र आणते
इ) कारण भारतात कोणत्याही धर्मला राज्य धर्माचे स्थान नाही- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23 23. Question 23
1 pointsखालील तरतुदी विचारात घ्या
अ) भारतीय राज्यघटना अनुच्छेद २१ नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य ‘कायद्याच्या योग्य प्रेक्रियेशिवाय’ हिरावून घेतले जाणार नाही.
ब) भारतीय राज्यघटना अनुच्छेद २० (२) नुसार कोणत्याहि व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिकवेळा खटला चालिवलेला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिकवेळा शिक्षा दिली जाणार नाही.
क) भारतीय राज्यघटना अनुच्छेद १४ नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे सामान संरक्षण नाकारणार नाही.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24 24. Question 24
1 pointsयोग्य कथन ओळख
अ) नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांच्या उपभोग घेतात
बी) नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांच्या उपभोग घेतात
क) परकीय व्यक्ती राज्यमध्ये सर्व नागरिक अधिकारांच्या उपभोग घेतात
ड) परकीय व्यक्ती राज्यांमध्ये सर्व राजकीय अधिकारांच्या उपभोग घेतात- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25 25. Question 25
1 pointsखालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे हि मूळ राज्यघटनेचा भाग न्हवती परंतु त्याच्या समावेश नंतर घटनादुरुस्ती द्वारे झालं
अ) उत्पनातील विषमता कमी करणे
ब) पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि बने व वन्य जीवसृष्टीचे रक्षण करणे
क) सामान कामांबद्दल स्त्री पुरुषांना सामान वेतन.
ड) सामान न्यायाची शाशवती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहायय
ई) सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने सुरक्षीक करणे- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26 26. Question 26
1 pointsनागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्य विहित करण्यात आली आहे?
अ) ग्रामपंचायतीचे संगठन करणे
ब) उत्त्पानातील विषमता कमी करणे
क)देशाचे संरक्षण करणे
ड) लक्षरी सेवा बजावणे
ई) सामान नागरी कायदा निश्चित करणे
फ) सार्वजनिक निवडणुकांमध्ये मदन करणे- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27 27. Question 27
1 points______हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28 28. Question 28
1 pointsभारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29 29. Question 29
1 points11 डिसेंबर 1946 ला संविधान सभेचे अध्यक्ष म्हणुन कोणाची निवड करण्यात आली ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30 30. Question 30
1 pointsसंविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून कोणास नेमले ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31 31. Question 31
1 pointsखालीलपैकी कोण मसुदा समितीमध्ये सहभागी नव्हते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32 32. Question 32
1 pointsभारतीय संविधान सभेत किती महिला सदस्या होत्या ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33 33. Question 33
1 pointsपहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34 34. Question 34
1 pointsखालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35 35. Question 35
1 pointsभारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36 36. Question 36
1 pointsमूलभूत कर्तव्यांचा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या
अ) मूलभूत कर्तव्ये मूळ राज्यघटनेत समाविष्ट नव्हती
ब) १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे दहा मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली
क) सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या संधींबाबतचे अकरावे कर्तव्य ८६ व्या घटनादुरुस्तीने २००२ साली समाविष्ट करण्यात आले
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37 37. Question 37
1 pointsभारतीय राज्यघटनेचे कलम ४० हे कशाशी संबंधित आहे
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38 38. Question 38
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या
अ) स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात करण्यात आला
ब) मूलभूत कर्तव्ये फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत
क) केशवानंद भारती केस मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39 39. Question 39
1 pointsयोग्य कथन ओळखा
अ) डॉ.आंबेडकर यांनी संविधानाच्या भाग ३ चा उल्लेख ‘सर्वात टीकात्मक भाग’ असा केला आहे
ब) तामिळनाडू मध्ये एकूण आरक्षण कोटा ६९% आहे- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40 40. Question 40
1 pointsराज्यनितीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्टये गैरलागू ठरते
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41 41. Question 41
1 pointsभारतीय संविधानात १० मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42 42. Question 42
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43 43. Question 43
1 pointsभारतीय राज्यघटनेचे कलम ५१ अ कशा संबंधी आहे
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44 44. Question 44
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) अयोग्य हेतू या आधारावर राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येतात
ब) अन्य विधिनियमप्रमाणे वटहुकूम देखील गतकाळापासून लागू होऊ शकतो
क) राज्यघटना दुरुस्तीसाठी वटहुकूम जारी करता येत नाही- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45 45. Question 45
1 pointsखालील विधाने विचारात घ्या :
अ) ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य गृहाचे सदस्य असले पाहिजे.
ब) भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून होऊ शकते
वरीलपैकी कोणते/कोणती विधान बरोबर आहेत?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46 46. Question 46
1 pointsखालील राज्यांपैकी कोणत्या राज्यांमध्ये भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणारा प्रादेशिक पक्ष नाही?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47 47. Question 47
1 pointsसंसदेबाबत खालील विधाने विचारत घ्या
अ) लक्षवेधी सूचनेची सर्वप्रथम तरतूद सण १९५४ मध्ये करण्यात आली.
ब) लक्षवेधी संबंधी सूचना सदस्यांद्वारे लिखित स्वरूपात सकाळी १०. ०० पर्यंत द्यावी लागते
क) एका बैठकीत सभासद एकापेक्षा जास्त लक्षवेधी सूचना देऊ शकत नाही- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48 48. Question 48
1 pointsखालीलपैकी कोणास संसद सभासदाच्या मित्र तत्वज्ञ व मार्गदर्शन म्हणून ओळखले जाते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49 49. Question 49
1 pointsपुढील कोणते विधान अयोग्य आहे?
अ) २०१४ च्या भारताच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सर्वात उत्तुंग म्हणजे जवळपास ६६% होती.
ब) या पूर्वीचा सर्वात मोठा आकडा १९८४ मधील होता, तो होता सुमारे ५४ %- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50 50. Question 50
1 pointsआतांकीत प्रश्नाचे उत्तर किती काळात देण्याची सर्वसाधारणपणे शासनास मुभा असते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
राज्यशास्त्र सराव पेपर
Table of Contents