राज्यशास्त्र सराव पेपर 341
राज्यशास्त्र सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 341
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
राज्यशास्त्र सराव पेपर 341
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1 1. Question 1
1 pointsघटना अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर लगेच पुढीलपैकी कोणते कायदे रद्द झाले.
अ) भारत स्वातंत्र कायदा, १९४७
ब) भारत सरकार कायदा, १९३५
क)प्रिव्ही कॉन्सिल अधिकारक्षेत्र रद्दबातल कायदा, १९४९- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2 2. Question 2
1 pointsघटना अंमलबजावणीपूर्वी, २६ नोव्हेंबर १९४९ ला कोणकोणत्या कलमांची अंमलबजावणी सुरू झाली होती.
अ) कलम ५ ते ९ ब) कलम ६०
क) कलम ३२४ ड) कलम ३६६, ३६७
ई) कलम ३६८ व ३६९- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3 3. Question 3
1 pointsस्वातंत्र्यानंतर घटनासभेमधील ब्रिटिश प्रांतासाठी मिळालेल्या जागा व संबंधित प्रांत यांच्या जोड्या लावा.
प्रांत जागा
अ) मद्रास i) ४९
ब) बॉम्बे ii) २१
क) संयुक्त प्रांत iii) १९
ड) पश्चिम बंगाल iv) ५५- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4 4. Question 4
1 pointsघटनासभेचे पहिले अधिवेशन कोणत्या काळात पार पडले.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5 5. Question 5
1 pointsपुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.
अ)घटनासभेचे एकूण ११ अधिवेशने पार पडली.
ब) शेवटचे अधिवेशन २६ नोव्हेंबर १९४९ ते २४ जानेवारी १९५० पर्यंत चालले.
क) घटनासभेच्या पहिल्या अधिवेशनात उद्दिष्टविषयक ठराव मांडण्यात आला.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6 6. Question 6
1 pointsघटनासभा म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच भारत अशी टिका घटनासभेबाबत कोणी केली.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7 7. Question 7
1 pointsमाउंटबॅटन प्लॅन संमत होण्यापूर्वी पुढीलपैकी कोणकोणत्या संस्थानांनी घटनासभेमध्ये भाग घेतला.
अ) बडोदा ब) पटियाला
क) रेवा ड) जयपूर
इ) उदयपूर ई) बिकानेर- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8 8. Question 8
1 pointsपुढीलपैकी कोणकोणत्या पक्षाला घटनासभेत एकच जागा मिळाली होती ?
अ) कृषक प्रजापक्ष
ब) कम्युनिस्ट पक्ष
क) युनॅनिस्ट पार्टी
ड) शेड्युल्ड कास्ट फेडेरेशन
(इ) युनॅनिस्ट शेड्युल्ड- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9 9. Question 9
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) स्वातंत्र्यानंतर घटनासभेत संस्थानिकांचे प्रतिनिधी वगळता अल्पसंख्यांकाना ३७ टक्के जागा देण्यात आल्या.
ब) घटनासमितीचे कामकाज पार पाडण्यासाठी जवळपास २२ समिती स्थापन केल्या होत्या.
क) घटना समितीची ११ अधिवेशने झाली त्यामध्ये प्रत्यक्ष कामकाजाचे जवळपास १६५ दिवस होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10 10. Question 10
1 pointsघटनासभेचे सचिव म्हणून कोणी कार्य केले?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11 11. Question 11
1 pointsघटनासभेचे कायदेविषयक सल्लागार सर बी. एन. राव यांच्याबदल पुढील विधानांचा विचार करा.
अ) ११ डिसेंबर १९४९ रोजी घटनासभेच्या सदस्यांनी सर बी. एन. राव यांची घटनासभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून निवड केली.
ब) भारतीय घटनेचा पहिला मूळ कच्चा मसुदा सर. बी. एन राव यांनीच बनविला होता.
क) सर बी.एन. राव यांची नंतर हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधिश म्हणून नियुक्ती झाली होती.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12 12. Question 12
1 pointsभारत स्वातंत्र्य कायदयानुसार ‘घटनासभा’ हीच भारताचे कायदेमंडळ म्हणून कार्य करेल अशी तरतुद केली गेली. तर घटनासभेची सर्वप्रथम कोणत्या दिवशी एक कायदेमंडळ म्हणून बैठक भरली गेली व त्याच दिवशी ग.वा.मावळणकर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13 13. Question 13
1 pointsघटनासभेच्या कार्यालयीन शिक्कयावर (seal of the constituent Assembly) पुढीलपैकी कोणकोणत्या प्राण्याचे चित्र आहे ?
अ) घोडा ब) सिंह
क) बैल ड) हत्ती- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14 14. Question 14
1 pointsघटनासभेच्या एकूण अकरा अधिवेशनापैकी स्वातंत्र्यपूर्वकाळात किती अधिवेशने झाली?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15 15. Question 15
1 pointsघटनानिर्मिती करण्यासाठी एकूण किती खर्च किती आला.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16 16. Question 16
1 pointsघटनासभेबदल पुढील विधानांचा विचार करा.
अ) घटनासभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला तसेच संस्थानिकही सभेपासून दूर राहिले त्यामुळे पहिल्या बैठकीस केवळ २११ सदस्य उपस्थित होते.
ब) घटनासभेस दोन पूर्णवेळ उपाध्यक्ष असावेत असे ठरले होते.
क) डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटनासभेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली होती.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17 17. Question 17
1 pointsघटनासभेत सर्वाधिक दुरूस्त्या सुचविणारे सदस्य कोण आहेत ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18 18. Question 18
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकर घटनासभेवर सुरूवातीस कोणत्या प्रांतातून निवडून आले होते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19 19. Question 19
1 points“Drafting committee”ला उपाहासात्मकपणे “Drifting committee” असे कोणी संबोधले. ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20 20. Question 20
1 pointsघटनासभेतील कोणते सदस्य अध्यक्षीय लोकशाही व पुर्ण सत्ता विभाजनाचे समर्थक होते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21 21. Question 21
1 pointsभारताची घटनासभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला होता.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22 22. Question 22
1 points९ डिसेंबर रोजी घटनासभेचे पहिले अधिवेशन सकाळी ११ वाजता सुरू झाले. त्यावेळी हंगामी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा यांची ओळख कोणी करून दिली.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23 23. Question 23
1 pointsघटनासभेमध्ये नेहरूंनी मांडलेला उद्दिष्टविषयक ठराव २२ जानेवारी १९४७ रोजी संमत झाला. मतदानावेळी किती सदस्यांनी विरोधी मतदान केले.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24 24. Question 24
1 pointsघटनासभेच्या सदस्याच्या निवडणुकीसाठी कोणत्या निवडणुक तत्वाचा अंमल केला होता.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25 25. Question 25
1 pointsघटना स्विकृतीच्या वेळेस घटनासभेच्या एकूण किती सदस्यांनी घटनासभेवर सह्या केल्या?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26 26. Question 26
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) स्वातंत्र्यानंतर घटनासभेची एकूण सदस्य संख्या २९९ झाली. त्यातील २२९ जागा प्रांतासाठी होत्या तर ७० जागा संस्थानिकासाठी होत्या.
ब) प्रांतासाठी असलेल्या जागेपैकी सर्वाधिक जागा संयुक्त प्रांतास होत्या.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27 27. Question 27
1 pointsराष्ट्रीय ध्वज अस्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते?
(Adhoc committee on national flag)- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28 28. Question 28
1 pointsघटनानिर्मितीसाठी घटनासभेची कल्पना’ सर्वप्रथम कोणी मांडली ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29 29. Question 29
1 pointsपुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.
अ)घटनासभेतील निवडूण दयावयाच्या जागेपैकी राष्ट्रीय काँग्रेसला २०८ जागा, मुस्लीम लीगला ७३ जागा तर, छोटे गट व अपक्ष मिळून १५ सदस्य होते.
ब) सुरूवातीस संस्थानिकांनी सदस्य नामनिर्देशित केली नाहीत. त्यांनी घटनासभेपासून दूर राहणे पसंद केले.
क) घटनासभा ही सर्वसमावेशक होती, त्यामध्ये हिंदू, मुस्लीम, शिख, पारसी, अँग्लोइंडियन, ख्रिश्चन, महिला या सर्व घटकांना प्रतिनिधीत्व मिळाले होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30 30. Question 30
1 pointsपुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.
अ)घटनासभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली.
(ब) घटनासभेच्या पहिल्या बैठकीवर मुस्लिम लीगच्या सदस्यांनी बहिष्कार घातला होता.
क) पहिल्या बैठकीस केवळ २८४ सदस्य उपस्थित होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31 31. Question 31
1 points११ डिसेंबर १९४६ रोजी घटनासभेत पुढीलपैकी कोणत्या बाबी घडल्या?
अ) राजेंद्र प्रसाद यांची घटनासभेचे अध्यक्ष म्हणून निवड.
ब) एच.सी. मुखर्जी यांची घटनासभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड.
क) बी. एन. राव यांची घटनात्मक सल्लागारा म्हणून नेमणूक
ड) उद्दिष्टविषयक ठराव मांडण्यात आला.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32 32. Question 32
1 pointsउद्दिष्टविषयक ठरावाबदल पुढील विधानांचा विचार करा.
अ) १३ डिसेंबर १९४६ रोजी जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टविषयक ठराव मांडला.
ब) २२ जानेवारी १९४८ रोजी घटनासभेने तो एकमताने मंजूर केला.
क) आपल्या घटनेची प्रस्तावना म्हणजे उद्दिष्टविषयक / ठरावाचे सुधारित स्वरूप होय.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33 33. Question 33
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ)घटनासभेचे कामकाज पूर्ण होण्यासाठी जवळपास तीन वर्षे एवढा कालावधी लागला.
ब) भारताची घटना निर्माण करण्यासाठी जवळपास ६० देशांच्या घटनेचा संदर्भ घेण्यात आला.
क) मसुदा समितीने मसुदा बनविण्यासाठी सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी लावला.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34 34. Question 34
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) घटनासमितीने घटना २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकृत केली.
ब) २४ जानेवारी १९५० रोजी घटनासभेच्या सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या.
क)२४ जानेवारी १९५० रोजी राजेंद्रप्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35 35. Question 35
1 pointsघटनासभेचे प्राथमिक कार्य घटनेची निर्मिती करणे हे होते पण या व्यतिरिक्त घटनासभेने पुढीलपैकी कोणकोणते कार्य केले ?
अ)मे १९४९ मध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वास मान्यता दिली.
ब) २४ जानेवारी १९५० रोजी घटनासभेने राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीयगीत यास संमती दिली.
क) २४ जानेवारी १९५० रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निवड केली.
ड) पहिली घटनादुरूस्ती केली.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36 36. Question 36
1 pointsघटनासभेने भारताची पहिली अंतरिम संसद म्हणून कधीपर्यंत कार्य केले.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37 37. Question 37
1 pointsघटनासभेत एकूण किती महिला सदस्य होत्या.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38 38. Question 38
1 pointsघटनासभेसाठी झालेल्या निवडणुकात काँग्रेस आणि मुस्लिम लीगला अनुक्रमे किती जागा मिळाल्या होत्या.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39 39. Question 39
1 pointsमसुदा समितीच्या सदस्यांमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश नव्हता ?
अ) एन.गोपालस्वामी अयंगार
ब) टी. टी. कृष्णमचारी
क) सय्यद मोहमद सादुल्ला
ड) एन. माधवराव
इ) के. टी. शाह- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40 40. Question 40
1 points२६ नोव्हेंबर १९४९ रोजी म्हणजे भारताची राज्यघटना स्वीकृत झाली त्या दिवशी एकूण किती सदस्य उपस्थित होते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41 41. Question 41
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) १९३४ साली एम. एन. रॉय यांनी सर्वप्रथम भारतासाठी एक घटनासभा असावी अशी मागणी केली.
ब) शेवटी क्रिप्स मिशन मधील तरतुदीनुसार भारताची घटनासभा अस्तित्वात आली.
क)घटनासभेची एकूण सदस्य संख्या ३८९ एवढी होती.
(ड) घटनासभेच्या एकूण सदस्यापैकी २९६ सदस्य ब्रिटिश भारतातून होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42 42. Question 42
1 pointsघटनासभेचा एक सदस्य साधारणपणे किती लोकांचे प्रतिनिधित्व करित होता.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43 43. Question 43
1 pointsआपली घटनसभा पूर्ण सार्वभौम कधी झाली?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44 44. Question 44
1 pointsराष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत घटनासभेने अनुक्रमे कधी संमत केले ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45 45. Question 45
1 pointsपुढील विधाने वाचून पूर्ण बरोबर असलेली विधाने निवडा.
अ)घटनासभेच्या एकूण सदस्यांपैकी ११ ब्रिटिश प्रांतातून २९६ सदस्य निवडून दयावयाचे होते तर संस्थानिकांकडून ९३ सदस्य नामनिर्देशित करावयाचे होते.
ब) घटनासभेतील जागा ‘हिंदू, मुस्लीम आणि शीख’ या तीन महत्वाच्या समुदायामध्ये विभागल्या गेल्या होत्या.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46 46. Question 46
1 pointsघटनासभेच्या पहिल्या अधिवेशनात पुढीलपैकी काय घडले?
अ) सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड.
ब) डॉ. राजेंद्रप्रसाद आणि एच.सी मुखर्जी यांची अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवड.
क) पंडित नेहरूंनी उद्दिष्टविषयक ठराव मांडला.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47 47. Question 47
1 pointsघटनासभेच्या पहिल्या बैठकीस (९ डिसेंबर १९४६) रोजी कोणकोणत्या देशाने घटनसभेस उद्देशून घटनानिर्मितीसाठी सदिच्छा संदेश (Good will Message) पाठविले होते.
अ) अमेरिका
ब) चीन
क) ऑस्ट्रेलिया- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48 48. Question 48
1 pointsपुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.
अ)घटनासभेच्या एकूण आठ बृहद / प्रमुख समिती (major committees) होत्या.
ब) संघ अधिकार समिती, राज्यांशी वाटाघाटीविषयक समिती व संघ घटना समिती या तिन्ही समितींचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू हे होते.
क)मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष सरदार पटेल होते.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49 49. Question 49
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ)मसुदा समितीची स्थापना स्वातंत्र्यानंतर करण्यात आली.
ब) मसुदा समितीमध्ये एकूण आठ सदस्य होते व त्यामध्ये एकही महिला सदस्य नव्हती.
क) मसुदा समितीमध्ये बी.एल. मित्तर यांच्या आजारीपणामुळे टी.टी.कृष्णमचारी यांची नियुक्ती करण्यात आली.
ड) मसुदा समितीमध्ये डी.पी.खेतान यांच्या मृत्यूमुळे एन. माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50 50. Question 50
1 pointsउद्दिष्टविषयक ठरावामध्ये पुढीलपैकी कोणकोणत्या बाबींचा समावेश होता
अ)भारतात समाविष्ट होणाऱ्या सर्व भूप्रदेशांचा मिळून एक राज्यांचा संघ बनेल.
ब) भारत एक सार्वभौम व प्रजासत्ताक राज्य असेल.
क) भारतामध्ये समाविष्ठ होणाऱ्या भूप्रदेशास स्वायत्तताअसेल. तसेच शेष अधिकार राज्यांना प्राप्त होतील.
ड) सार्वभौम व स्वतंत्र भारताची सर्व अधिकारिता जनतेमध्ये निहित असेल.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
राज्यशास्त्र सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
राज्यशास्त्र सराव पेपर
Table of Contents